सायन्स बोलत कि पाणी उकळून प्या त्याने पाण्यातील किटाणू मरतील पण . . . . .. . . .. . . . . पण साला ह्या सायन्स ला कळत कस नाही कि हे किटाणू मेल्यानंतर त्यांच्या डेड बोडीज आपल्या पोटात जातील.. आईशपथ मी लहानपणापासूनच हुषार आहे पण कधी शो ऑफ वेगेरे केला नाही. खि खि खि खि.... Admin-sushant
Posted on: Tue, 23 Jul 2013 13:11:16 +0000