चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात, चांगल्या मुलींना चुकीची मुले मिळतात... पुढे हि जोडपी प्रेमात पडतात आणि चांगला मुलगा आणि चांगली मुलगी फसले जातात ... त्यामुळे होते काय, तर चांगल्या मुलांना वाटते किसगळ्या मुली fraud च आहेत... आणि चांगल्या मुलीना वाटतेकि सगळी मुले filrtyच आहेत.. अशी भावना झाल्यानंतर जेव्हा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी हे एकमेकांना भेटतात तेव्हा ते प्रेमात पडायचे टाळतात.... बरोबर ना.... ??? Hemant kolhe
Posted on: Thu, 01 Aug 2013 16:11:07 +0000