चैन्नई एक्सप्रेस या - TopicsExpress



          

चैन्नई एक्सप्रेस या चित्रपटाचा एकही शो महाराष्ट्रात होऊ देणार नाही अस जेव्हा राजसाहेब म्हणाले तेव्हा लगेच दूसऱ्यादिवशी सकाळीच रोहित शेट्टी कृष्णकूंजवर आला! कारण त्याला माहितीये राजसाहेब जे बोलतात ते करुन दाखवतात! विचार करा आपली सत्ता नसतानाही आपण येवढं करतोय जेव्हा आपली सत्ता येईल तेव्हा एक प्रगत महाराष्ट्र निर्माण होईल!
Posted on: Mon, 05 Aug 2013 14:51:18 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015