वर्षाला सतराशे साठ वेळा - TopicsExpress



          

वर्षाला सतराशे साठ वेळा शिव जयंती साजरी करण्या पेक्षा महाराष्ट्रातील या किल्याना व दुर्गाना जर सरकारनी वाचवल तर आजूबाजूचा ग्रामीण तरुणांना पर्यटना मुळे रोजगार मीळेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजना खरी वंदना होईल. सर्व शिव प्रमीने किल्याना व दुर्गाना डागदुजी साठी सरकार कढून होणार भ्रष्टाचार व पर्यटन मंत्रालायाकधून होणारी उधांसीनता या विरुद्ध एकत्र येऊन आवाज केला पाहिजे . नाहीतर आपण पुढचा पिढीला काय दाखवणार ?...................­. #कट्टर_शिवभक्त
Posted on: Sun, 20 Oct 2013 05:05:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015